Tuesday, January 15, 2019

जब भी कोई कंगना बोले। चारुदत्त

[08/01, 6:41 pm] Charudatta:

जेंव्हा बांगडयांची किणकिण ,पैजाणाचे छनछन ऐकु येते
हृदयातील निद्रित ईच्छा जाग्या व्हायला लागतात
लाख प्रयत्न केले तरी मन अस्वस्थ होते

चमकणारे रंग दिसले की डोळे लखलखतात
बंजारा मनाला चैन पडत नाही
माझ्या मनाच्या अतृप्त इच्छा मला भटकवत ठेवतात

भ्रमर कळ्यामध्ये झुमतो, पतंग आगीत जळतात
चकोर  पक्षी चांद्रकोरीला न्याहाळत बसतो
आणि त्यातच सुख मानतो!
जीवनातील ह्या रसाचे बंधन  मात्र तोडता येत नाही !
[08/01, 6:41 pm] Charudatta:
जब भी कोई कंगना बोले पायल छनक जाये
सोयी सोयी दिल की धड़कन सुलग सुलग जाये
करूँ जतन लाख मगर मन मचल मचल जाये मचल मचल जाये, जब भी कोई कंगना बोले छलक गये

रंग जहाँ पर उलझ गये नैना रे नैना उलझ गये नैना
पाये नहीं मन बंजारा कहीं भी ये चैना रे चैना कहीं भी ये चैना
मेरे मन की प्यास अधूरी मुझे भटकाये, जब भी कोई कंगना बोले

कली कली झूमे रे भंवरा
अगन पे जल जाये पतंगा अगन पे जल जाये
चंदा को चकोर निहारे
इसी में सुख पाये रे पाये इसी में सुख पाये
जीवन से ये रस का बंधन तोड़ा नहीं जाये,
जब भी कोई कंगना बोले

No comments:

Post a Comment