Thursday, September 11, 2014

सुनता हैं गुरु ज्ञानी .....संत कबीर

सुनता हैं गुरु ज्ञानी गगन में,

आवाज हो रही झिनी झिनी - (धृ)

 

पाहिले  याये नाद बिंदु से,

पीछे जमया पानी हो जी

सब घट पूरण बोली रह्या है,

अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

 

वहां से आया पता लिखाया,

तृष्णा तौने बुझाई ..

अमृत छोडसो विषय को धावे,

उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll

 

गगन मंडलू में गौ भी आनी

भोई पे दही जमाया...

माखन माखन संतों ने खाया,

छाछ जगत बापरानी हो जी ... ll 3 ll

 

बिन धरती एक मंडल दीसे,

बिन सरोवर जूँ पानी रे

गगन मंडलू में होए उजियाला,

बोल गुरु-मुख बानी हो जी ll 4 ll

 

ओऽहं सोऽहं बाजा बाजे,

त्रिकुटी धाम सुहानी रे

इडा पिंगला सुखमन नारी,

सुनत भजन पहरानी हो जी ll 5 ll

 

कहत कबीरा सुनो भई साधो,

जानी अगम के बानी रे..

दिन भर रे जो नज़र भर देखे,

अजर अमर वो निशानी हो जी ... ll 6 ll

 

गुरु कृपा झालेल्या माणसाला

अवकाशातील सुमधुर पवित्र आवाज ऐकू येतात

(ईश्वरी संकेत समजतात )

 

(विश्वात ) पहिल्यांदा आला स्वर्गीय संगीताचा बिंदू

पाठोपाठ आले पाण्याचे प्रवाह

सर्व जग विद्वान म्हणतात असेच झाले

जग निर्माता मात्र काहीच बोलत नाही !

 

तिथून आला लिहलेला पत्ता

(जन्म कोठे व्ह्यायचा हे वरच ठरले )

तहान सर्वांची भागवली (वास्तल्याची )

अमृत सोडून विषयाला जवळ केले

काढून टाक गळ्यातला फास नाहीतर

स्वताच्या जाळ्यात फसशील !

 

गगन मंडळात द्यानाचे दुध काढले

त्याने (देवाने ) सर्वांसाठी दही बनवले

संतानी घुसळून लोणी खाऊन टाकले

पातळ ताकावर जगाने समाधान मानले !

 

धरती च्या जागी फक्त एक गोल दिसे

सरोवर फक्त पाणी रे

गगन मंडळ उजळून निघते

( कृपा झालेल्याला ) असे गुरूची वाणी सांगते !

 

मी माझा ( स्वार्थीपणाचा ) बाजा वाजतो

असे   तृप्त मन ( शांत अंतर्मन ) फार मनोहर रे

इडा पिंगळा सुखामना ह्या ( उर्जा ) मुक्तपणे वावरतात

भक्ती पर भजने ऐकल्यानंतर !

 

कबीर म्हणतो ; शहाण्या माणसांचे ऐक

त्यांची वचने अमर असतात

ज्ञानी ( पुरुष ) जे सामान्य   लोकं दिवसभर बघतात ते एका नजरेत बघतो

आणि त्यांनी केलेल्या गोष्टी अजरामर होतात !

1 comment:

  1. In Indian tradition, he is commonly supposed to have lived for 120 years from 1398 to 1518, which "permits him to be associated with other famous figures such as Guru Nanak and Sikander Lodi".
    Kabir was born to a Brahmin widow at Lahartara near Kashi (modern day Varanasi). The widow abandoned Kabir to escape dishonour associated with births outside marriage.[11][12] He was brought up in a family of poor Muslim weavers Niru and Nima.[13] Vaishnava saint Ramananda accepted Kabir as his disciple. When Ramananda died, Kabir was 13 years old.[11]

    It is not known in detail what sort of spiritual training Kabir may have received. He did not become a sadhu, nor did he ever abandon worldly life. Kabir chose instead to live the balanced life of a householder and mystic, a tradesman and contemplative.

    ReplyDelete